जातीच ग्रहण..




 

जातीच ग्रहण..

 

दोघांच प्रेम दिवसेंदिवस वाढत असत..

पण त्या वाढणाऱ्या प्रेमाला मात्र

दोघांच्या वेगळ्या जातीच

ग्रहण लागलेल असत..

 

त्यांच प्रेम प्रत्येक सुख दुःखात

एकमेकांच्या सोबत असत..

पण त्या सोबतीला मात्र

दोघांच्या वेगळ्या जातीच

ग्रहण लागलेल असत..

 

एकमेकांच्या ओढीने दोघांच

मन तिळ तिळ तुटत असत..

पण त्या प्रेमळ ओढीला मात्र

दोघांच्या वेगळ्या जातीच

ग्रहण लागलेल असत..

 

आयुष्यभर सोबत राहण्याची स्वप्न

दोघांच मन रंगवत असत..

पण त्या स्वप्नांना मात्र केव्हाच

दोघांच्या वेगळ्या जातीच

ग्रहण लागलेल असत...

 

      -मराठी लेखणी


Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या